श्री.गुरुतत्व म्हणजेच ज्ञान...
संपादकीय, गुरु पौर्णिमा गुरुतत्व समजून घेण्यासाठी गुरूंना धारण करावे लागते.त्यांनी सांगितलेल्या मार्गांवरती चालावे लागते.गुरुवाक्य म्हणजे ब्रम्ह वाक्य.गुरु जर २+२=५ म्हणत असतील तर त्यावरती दृढ विश्वास लागतो.गुरु कधीच कोणत्याच मनुष्याची भौतिक प्रगती करत नाहीत.आणि भौतिक प्रगती साठी गुरूंजवळ कोणी जाऊ …